कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]


  • अजूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही.जो पाऊस झाला तो ही विखुरलेल्या स्वरूपाचा होता.
  • त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न होता तो जनावरांसाठी चारा कोठून उपलब्ध करायचा आणि त्यामुळेच बऱ्याच भागातील
  • शेतकऱ्यांनी चारा छावण्या सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली. येणाऱ्या निवडणुकांचा विचार करता राज्य सरकारने ही 
  • शेतकऱ्यांची ही मागणी मान्य केली आहे आणि चारा छावण्या सुरू राहतील असा अध्यादेश ही काढला आहे.


       किती दिवसांची मुदतवाढ

                                           सध्या तरी ३१ ऑगस्ट पर्यंत चारा छावण्या सुरु राहतील. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा

मिळाला आहे.


No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib